भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. जे दररोज 7,325 स्थानकाला पार करते.
Image Credit:GOOGLE
भारतातील पहिली रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी धावली.
Image Credit:GOOGLE
पहिल्या ट्रेनमध्ये 20 डब्बे होते, जे 3 इंजिनच्या मदतीने चालवले जात होते.
Image Credit:GOOGLE
त्यावेळी पहिल्या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवाशांनी प्रवास केला होता.
Image Credit:GOOGLE
1 मार्च 1969 रोजी देशातील पहिली सुपरफास्ट ट्रेन दिल्ली ते हावडा दरम्यान धावली होती.
Image Credit:GOOGLE
1844 मध्ये भारताचे गव्हर्नर-जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी भारतात रेल्वे स्थापन करण्याची परवानगी दिली होती.
Image Credit:GOOGLE
1845 मध्ये ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुला नावाच्या कंपन्या स्थापन झाल्या.
Image Credit:GOOGLE
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.
Image Credit:GOOGLE
Image Credit:GOOGLE